वाचा कृपासिंधु मॅगझिन सप्टेंबर २०१६

08:02:00 Nandan Bhalwankar 0 Comments

नंदकिशोर कुशवाह, मध्य प्रदेश. मे महिन्यातला कडक उन्हाळा. शेतातली विहिरही आटलेली. बापूंचे नाव घेऊन ट्युबवेलचे काम चालू केले. पण दगडांशिवाय काहीच हाती लागत नव्हते. आता अजूबाजूला जमलेले लोकही बोल लाऊ लागले.... "काही होणार नाही... दगडांशिवाय काहीही हातात येणार नाही".. पण ह्याच्या बापूंवरील ठाम विश्वासामुळे जणू काही चमत्कारच घडला... बापूंना गा‍र्‍हाणे घातले आणि काय आश्चर्य ! मशीनचा अचानक जोराचा आवाज झाला आणि जमिनीतून सहस्त्रधारांनी पाणी बाहेर आले !! एक विश्वास असावा पूरता । कर्ता हर्ता गुरू ऐसा ॥ याचीच प्रचिती सर्वांना आली....

....... वाचा कृपासिंधु मॅगझिन सप्टेंबर २०१६ (subscribe on http://www.e-aanjaneya.com)


You Might Also Like

0 comments: